हरभरा लागवड सुधारित पद्धत 2024

                              हरभरा (चणा) लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी आणि चांगल्या दर्जाचा चणा मिळवण्यासाठी महत्वाचा आहे. यामध्ये खालील मुद्दे लक्षात घेतले जातात: 1. जमीन आणि हवामान 2. वाण निवड 3. लागवड पद्धती 4. खते आणि सुधारित खत व्यवस्थापन 5. पाणी व्यवस्थापन 6. रोग आणि किड व्यवस्थापन 7. तोडणी आणि मळणी सुधारित तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास … Read more

कांदा लागवड सुधारित पद्धत

कांदा लागवड सुधारित पद्धतीने करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा: या पद्धतींचा वापर करून तुमच्या कांद्याची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारू शकता.

भरघोस उत्पन्नासाठी झेंडू लागवड सुधारित तंत्रज्ञान.

               झेंडू लागवडीसाठी सुधारित पद्धत काही महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित आहे, ज्यामुळे उत्पादन अधिक होते आणि दर्जाही सुधारतो. झेंडूच्या सुधारित लागवडीसाठी खालील पद्धती वापरल्या जातात: 1. योग्य प्रकारची माती आणि हवामान: 2. जमिनीची तयारी: 3. बियाणे निवड: 4. बियाणे पेरणी: 5. पाणी व्यवस्थापन: 6. खत व्यवस्थापन: 7. कीड आणि रोग नियंत्रण: 8. फुलेतोडणी: या पद्धतींचे अनुसरण … Read more

तूरीची दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची, उत्पन्न होईल दुप्पट.

       तूरीची दुसरी फवारणी: उत्पादन वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पातूर हे भारतातील एक महत्त्वाचे पिक आहे. या पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रकारची फवारणी दिल्यास उत्पादन वाढवता येते. तूरीची दुसरी फवारणी ही फुले येण्याच्या अवस्थेत केली जाते आणि ही फवारणी तूरीच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.दुसरी फवारणी का महत्त्वाची आहे?

महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जरी सविस्तर माहिती जाणून घेऊया. heavy rain in Maharashtra red alert declare

                            सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टी होत आहे या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे  नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर इतरही … Read more

सोयाबीन भाव आणखी घसरले शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण चार वर्षातील सर्वांत नीचांकी भावावर सोयाबीन पोहोचले./ Soybean market collapsed.

         देशातील सोयाबीन बाजारपेठेमध्ये दररोज सोयाबीनचे बाजार भाव हे कमी होताना दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे मागील चार वर्षातील सर्वांचे बाजारभाव काल मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला. महाराष्ट्राचे प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या अमरावती अकोला व लातूर मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा 3500 तर जास्तीत दरा ४३०० इतका प्रति क्विंटल दर मिळाला गेल्या चार वर्षातील दराच्या … Read more

सोयाबीन बाजारभाव कोसळले शेतकरी चिंतेत / soybean rate decrease

                 काल गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरी साठवून ठेवले होते त्यांच्या सोयाबीनला काल 4000 रुपये 4120 इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला ,ही सोयाबीन मधील सर्वात नीचांकी दोन वर्षांमधील घसरण आहे … Read more

नमो शेतकरी महासन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.namo shetkari mahasanman nidhi distribut.

शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी चे वितरण काल बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम त्यांना सन्मान करणारी आहे. बुधवारी बीडमध्ये बुधवारी राज्यस्तरीय कशी प्रदर्शनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्राचे … Read more

शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयाची मदत , जाणून घ्या कोण आहे पात्र.

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच अर्थ संकल्पात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बंधावणा मदत जाहीर केली आहे . सन 2023 मध्ये जय शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस लागवड केली होती आणि ई पीक पाहणी वरती जयणी नोंदणी केली आहे आशा सर्व शेतकरी बांधवांना 5000 हजार रुपये अनुदान कृषि विभागामार्फत दिले जाणार आहे . त्यासाठी शासनाने जी आर काढला … Read more

राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धा २०२३ , निकाल जाहीर शेतकर्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न.

      कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या २०२३ खरीप पिक स्पर्धा निकाल जाहीर झाला असून , या स्पर्धेत सहभागी शेतकर्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. पिक स्पर्धेचा उद्देश :-          या योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न वाढावे हा आहे. त्यामुळे कृषी विभाग दरवर्षी ही पिक स्पर्धा आयोजित करते. खरीप पिक स्पर्धा … Read more