तूरीची दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची, उत्पन्न होईल दुप्पट.

Share this post

Share this post        तूरीची दुसरी फवारणी: उत्पादन वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पातूर हे भारतातील एक महत्त्वाचे पिक आहे. या पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रकारची फवारणी दिल्यास उत्पादन वाढवता येते. तूरीची दुसरी फवारणी ही फुले येण्याच्या अवस्थेत केली जाते आणि ही फवारणी तूरीच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.दुसरी फवारणी का महत्त्वाची आहे? Share this post


Share this post

महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जरी सविस्तर माहिती जाणून घेऊया. heavy rain in Maharashtra red alert declare

Share this post

Share this post                            सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टी होत आहे या जिल्ह्यांमध्ये शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे  नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे … Read more


Share this post

सोयाबीन भाव आणखी घसरले शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण चार वर्षातील सर्वांत नीचांकी भावावर सोयाबीन पोहोचले./ Soybean market collapsed.

Share this post

Share this post         देशातील सोयाबीन बाजारपेठेमध्ये दररोज सोयाबीनचे बाजार भाव हे कमी होताना दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे मागील चार वर्षातील सर्वांचे बाजारभाव काल मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला. महाराष्ट्राचे प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या अमरावती अकोला व लातूर मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा 3500 तर जास्तीत दरा ४३०० इतका प्रति क्विंटल दर मिळाला गेल्या चार … Read more


Share this post

सोयाबीन बाजारभाव कोसळले शेतकरी चिंतेत / soybean rate decrease

Share this post

Share this post                 काल गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरी साठवून ठेवले होते त्यांच्या सोयाबीनला काल 4000 रुपये 4120 इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला ,ही सोयाबीन मधील सर्वात नीचांकी दोन वर्षांमधील … Read more


Share this post

नमो शेतकरी महासन्माननिधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.namo shetkari mahasanman nidhi distribut.

Share this post

Share this postशेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने राबवलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी चे वितरण काल बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना मिळणारी ही रक्कम त्यांना सन्मान करणारी आहे. बुधवारी बीडमध्ये बुधवारी राज्यस्तरीय कशी प्रदर्शनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे … Read more


Share this post

शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयाची मदत , जाणून घ्या कोण आहे पात्र.

Share this post

Share this post  महाराष्ट्र शासनाने नुकत्याच अर्थ संकल्पात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बंधावणा मदत जाहीर केली आहे . सन 2023 मध्ये जय शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस लागवड केली होती आणि ई पीक पाहणी वरती जयणी नोंदणी केली आहे आशा सर्व शेतकरी बांधवांना 5000 हजार रुपये अनुदान कृषि विभागामार्फत दिले जाणार आहे . त्यासाठी शासनाने … Read more


Share this post

राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धा २०२३ , निकाल जाहीर शेतकर्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न.

Share this post

Share this post      कृषी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या २०२३ खरीप पिक स्पर्धा निकाल जाहीर झाला असून , या स्पर्धेत सहभागी शेतकर्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. पिक स्पर्धेचा उद्देश :-          या योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न वाढावे हा आहे. त्यामुळे कृषी विभाग दरवर्षी ही पिक स्पर्धा आयोजित करते. खरीप … Read more


Share this post

महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन, बळीराजा सुखावला. monsoon update

Share this post

Share this postमहाराष्ट्र राज्यात ह्या वर्षीचा मान्सून १० जून रोजीच पोहचला आहे. राज्यात सर्वत्र पावसाची सूरूवात झाली ,लातूर, सोलापूर, धाराशिव माजलगाव येथे नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. ह्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने मान्सूनचे आगमन हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे. लातूर मधील सर्व महसूल मंडळात जोरदार पाऊस पडला आहे . आता खरीप हंगामात … Read more


Share this post

मराठवाड्यातील शेतीचे अवकाळी पावसाने केले नुकसान.

Share this post

Share this post मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील शेतीचे, आंबा बागेचे अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. दि.१७ एप्रिल,१८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जोरदार वारा, विजांचा गडगडाटासह गारांचा पाऊस झाला. ज्यामुळे आंबा बागेचे नुकसान झाले. तर विजेचे खांब कोसळले. … Read more


Share this post

सोयाबीन बाजार भाव कोसळे , शेतकरी चिंतेत .

Share this post

Share this postसोयाबीन बाजारभाव घसरले, शेतकरी  चिंतेत.  mahaagrowon.com  दि.7 मार्च . – महाराष्ट्रातील  सोयाबीन  बाजारामधे कमालीची घसरण झाली . त्यामुळे शेतकरी  चिंतेत आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडला त्यामुळे उत्पन्नात घट झाली . सध्या सोयाबीन भावामद्धे दररोज घसरण होत आहे. ऑक्टोम्बर महिन्यात सोयाबीन बाजार भाव 5000 रू . प्रती क्विं. इतका होता . त्यामध्ये घसरण … Read more


Share this post